Interesting articles from Balsanskar.com for you !
Wednesday, December 24, 2014
Leave a Comment
Interesting articles from Balsanskar.com for you !
| |
- वेळेचे व्यवस्थापन
- शूर पृथ्वीसिंग
- अध्यात्मातील पहिला धडा : अहंकार नको !
- बालवीर हकिकतराय
- सरस्वती वंदना
| Posted: 12 Oct 2012 04:00 AM PDT |
| Posted: 28 Feb 2010 03:00 AM PST |
| अध्यात्मातील पहिला धडा : अहंकार नको ! Posted: 24 Jul 2013 04:00 AM PDT |
| Posted: 31 May 2014 04:00 AM PDT |
| Posted: 05 Apr 2010 04:00 AM PDT |
| Get Balsanskar Daily Newsletter delivered by email (Please check your SPAM folder for verification email by newsletter service) | |
You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी असे म्हणता येईल की, कमी महत्त्वाच्या गोष्टींवर आपण ८० टक्के वेळेचा वापर करून २० टक्के परिणाम मिळवतो, तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण फक्त २० टक्के वेळ घालवतो.
बालमित्रांनो, शौर्य, निर्भयता आणि साहस या गुणांनी देश अन् संस्कृती यांचे रक्षण होते, तसेच त्यांचे वैभव वाढत रहाते. हे गुण आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरतात. आज आपण शूर बालक पृथ्वीसिंग याच्या शौर्याची कथा पाहू....
शूरसेन नावाचा एक राजा होता. त्याने आपले राज्य पुष्कळ वाढवले. त्याची प्रजाही सुखी होती. राजाला आपले शौर्य, राज्य, ऐश्वर्य आणि कर्तृत्व इत्यादी गोष्टींचा अभिमान होता. त्याला अध्यात्म शिकण्याची इच्छा झाली.
हकिकतराय या बालविराने धर्मासाठी बलीदान करून 'स्वधर्मे निधनं श्रेेयः ।' या वचनाचे पालन केले. त्याचे नाव इतिहासात अजरामर झाले.
या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता |






0 comments »
Post a Comment