Interesting articles from Balsanskar.com for you !
Saturday, February 15, 2014
Leave a Comment
Interesting articles from Balsanskar.com for you ! | |
- संत निवृत्तीनाथ
- श्री नृसिंह सरस्वती (इ.स. १३७८ ते १४५८)
- वासुदेव बळवंत फडके
- अहंकार आला की, दुःख आले !
- `वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !' मुलांनो, जेवणासंबंधी पुढील सूचनांचे पालन करा !
| Posted: 15 Mar 2010 04:00 AM PDT |
| श्री नृसिंह सरस्वती (इ.स. १३७८ ते १४५८) Posted: 09 Dec 2010 03:00 AM PST |
| Posted: 14 Mar 2010 04:00 AM PDT |
| Posted: 11 Feb 2014 03:00 AM PST |
| `वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !' मुलांनो, जेवणासंबंधी पुढील सूचनांचे पालन करा ! Posted: 16 Jan 2013 03:00 AM PST |
You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडीलबंधू आणि गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी.....
श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार. त्यांनीच करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला. त्यांच्या
वासुदेव बळवंत फडके होते. हे भारतीय स्वातंत्रसंग्रामातील आद्य क्रांतीकारक होते. त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशस्त्र मार्गाचा अवलंब केला.
जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. अशाच एका कथेत गाढवाची झालेली ही अवस्था पाहूया.
* भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा * जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.






0 comments »
Post a Comment